काल अभिजीत बाठेची पोस्ट वाचली आणि वाटलंकी किती विचार करतो हा माणूस? ह्याला किती प्रश्न पडतात? मला का नाही पडत असले प्रश्न? की पडतात पण मी लक्ष्य नाही देत?
झालं! चक्री फिरायला लागली डोक्यात। प्रश्न तर पडायलाच पाहिजे! पडतात ही…पण मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता दमछाक होते। कधी कधी उत्तरादाखल आणखिन प्रश्न उभे राहतात समोर…मग काय मजाच मजा। *देने वाला जब भी देता…देता छप्पर फाड़ के * कधी कधी खूप मजा वाटते हे सगळे प्रश्न सोडवायला। आयुष्य एकदम थ्रिल्लिंग वाटतं, पण नेहमी नाही...जास्त करून तर वैताग येतो। असं वाटतं एकदाचे संपले पाहिजे हे सगळे प्रश्न। पण सगळे प्रश्न सुटले तर मी करणार काय?
3 weeks ago
4 comments:
hey prashnach nahi ka padtat aahet tula?? kitti mhattwache aahet hey prashna!!
Ho na...sagle prashnach ahet nuste..uttara nahiyet ani uttara nahi mhanun ankhi prashna!
hmm pan tula gammat mahit aahe prashanch bare... uttar shodhanyat...majja yete kadhikadhi... aani ekhat koda sutal tari te sodavatana barech prashn padat asatat... ekunach kaay tar dimag kaa dhahii.... :)
@Sneha: lol...completely agree with you :)
Post a Comment